भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात सुरक्षा व्यवस्था कठोर करण्यात आली. मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या सुरक्षेचा आढावा घेतला. जिल्हास्तरावर वॉर रूम, मॉकड्रिल्स, सायबर हल्ल्यांपासून संरक्षण, देशविघातक कृत्यांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले