एअर इंडिया अपघातानंतर सलमान खानचा भावनिक निर्णय, म्हणाला “देश दु:खात असताना इव्हेंट साजरा करणे योग्य नाही”अहमदाबादमधील विमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर, सलमान खानने 'इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीग' चा लॉन्चिंग कार्यक्रम रद्द केला आहे. देशावरील दुःखद प्रसंग लक्षात घेता, सलमानने आनंदोत्सव साजरा करणे अयोग्य वाटल्याचे सांगितले.