Ahmedabad Plane Crash : मोदींनी जबाबदारी स्विकारत राजीनामा द्यावा, सुब्रमण्यम स्वामींची मागणीअहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघाताची नैतिक जबाबदारी घेत पंतप्रधान मोदींनी राजीनामा द्यावा, अशी मागणी सुब्रमण्यम स्वामी यांनी केली आहे. अमित शहा आणि राम मोहन नायडू यांनीही राजीनामा द्यावा, असेही ते म्हणाले आहेत.