Operation Sindoor महिला अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली दहशतवाद्यांवर हल्लापाहलगाम हल्ल्यानंतर, भारताने 'ऑपरेशन सिंदूर'द्वारे दहशतवाद्यांना प्रत्युत्तर दिले. विंग कमांडर व्योमिका सिंग आणि कर्नल सोफिया कुरेशी यांनी या कारवाईची माहिती दिली, ज्यात ८० दहशतवाद्यांचा खात्मा झाला.