आरसीबी संघाच्या विजयाच्या कार्यक्रमात चेंगराचेंगरी होऊन 11 जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. कब्बन पार्क आणि विधानसौध मेट्रो स्थानकांवर गर्दी झाल्याने मेट्रो थांबणार नाही.
चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या आरसीबीच्या विजयसोहळ्यात एका दुर्दैवी काळातुळीच्या घटनेत सात चाहते मृत्युमुखी पडले. स्टेडियमच्या प्रवेशद्वारावर झालेल्या प्रचंड गर्दीमुळे ही दुर्घटना घडली.
विराट आणि अनुष्काची पहिली भेट २०१३ मध्ये एका शाम्पू जाहिरातीच्या चित्रीकरणादरम्यान झाली. तेव्हा तरुण क्रिकेटपटू असलेला विराट, बॉलिवूडमध्ये आधीच नाव कमावलेल्या अनुष्काला पाहून थोडा घाबरला होता. अनुष्काच्या उंचीबद्दल...
५०० रुपयांच्या नोटा रद्द होणार असल्याच्या बातम्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. RBI ने यावर काय म्हटलंय ते जाणून घ्या.
२०२५ चा आयपीएल चषक जिंकणाऱ्या RCB संघाचा विजयसोहळा आज संध्याकाळी ५ वाजता चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार आहे. मात्र, स्टेडियममध्ये मोफत प्रवेश न देता तिकिटे किंवा पास देण्याचा निर्णय KSCA ने घेतला आहे.
या कारवाईत पाकिस्तानच्या सहा लढाऊ विमानांसह दोन उच्च-मूल्य गुप्तचर विमाने, एक ‘C-130’ मालवाहू विमान, ३० पेक्षा जास्त क्षेपणास्त्रे आणि अनेक मानवविरहित विमानांचा (UAV) नाश करण्यात आला.
आयपीएल २०२५ च्या अंतिम सामन्यात विराट कोहलीने पंजाब किंग्स विरुद्ध ४३ धावांची खेळी केली. त्याने या दरम्यान ३ चौकार मारले. यासोबतच किंग कोहलीने शिखर धवनचा एक मोठा विक्रम मोडला.
आयपीएल २०२५ चा अंतिम सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि पंजाब किंग्ज यांच्यात नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात आहे. सामना सुरू होण्यापूर्वी समारोप समारंभात प्रेक्षकांमध्ये उत्साह संचारला आहे.
बंगळुरुत सगळीकडे आरसीबीचीच हवा आहे. आजच्या आरसीबी फायनल सामन्यासाठी बंगळुरुतल्या काही पब, रेस्टॉरंट्सनी भन्नाट ऑफर दिल्या आहेत. फ्री बिअर, १+१ कॉकटेल डीलसह अनेक ऑफर दिल्या आहेत.