राज ठाकरे यांनी 'ऑपरेशन सिंदूर'वर प्रश्न उपस्थित करत दहशतवादी हल्ल्यांना युद्ध हा उपाय नसल्याचे म्हटले आहे. त्यांनी आतंरिक सुरक्षा यंत्रणा बळकट करण्यावर आणि दहशतवाद्यांना शोधून त्यांचा बंदोबस्त करण्यावर भर दिला आहे.
'ऑपरेशन सिंदूर' क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर पाकिस्तानने आपल्या सशस्त्र दलांना 'प्रत्युत्तर कारवाई' करण्याची अधिकृत परवानगी दिली आहे.
उत्तर प्रदेशातील एका नववधूचा हळदीत डान्स करताना मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यामुळे नववधुच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला गेला आहे.
नवी दिल्ली - ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर, नियंत्रण रेषेवर परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण बनली आहे. पाकिस्तानच्या सैन्याने बेछूट गोळीबार आणि तोफांचा मारा सुरू केला, ज्यात 15 नागरिकांचा मृत्यू झाला असून 43 जण जखमी झाले आहेत, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.
विंग कमांडर व्योमिका सिंह यांची सध्या देशभर चर्चा आणि कौतुक होत आहे. 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर हल्ला करण्याबाबत त्यांनी पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती दिली.
Civil Defense Mock Drill : ७ मे रोजी देशभरात सिव्हिल डिफेन्स मॉक ड्रिल होणार आहे. दहशतवादी हल्ल्याच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर, ही ड्रिल लोकांना आपत्कालीन परिस्थितीत सुरक्षित राहण्याचे मार्ग शिकवले जातील.
Jaish-e-Mohammed headquarters destroyed : 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताने जैशच्या अड्ड्यांवर हल्ला केला, ज्यात मसूद अजहरच्या कुटुंबाला लक्ष्य केले गेले. अजहरने दुःख व्यक्त करत म्हटले आहे की, "काश मीही मारला गेलो असतो."