India Strikes: भारतीय सैन्याने पाकिस्तानातील ९ आतंकी अड्ड्यांवर हल्ला केला. राफेल विमानांनी SCALP क्षेपणास्त्र आणि हॅमर बॉम्बने हाहाकार माजवला. हा पहलगाम हल्ल्याचा बदला आहे का?
विशेषतः विवाहित महिलांचे पती या हल्ल्यात लक्ष्य करण्यात आले, ज्यामधून केवळ जीव घेण्याचा नव्हे, तर भारतीय संस्कृतीवर आणि कुटुंबव्यवस्थेवर घाव घालण्याचा उद्देश स्पष्ट दिसून आला.
India strikes: पहलगाम हल्ल्यानंतर भारताने 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत पाकिस्तान आणि PoK मधील 9 दहशतवादी तळांवर हवाई हल्ला केला. यामुळे पाकिस्तानमध्ये दहशतीचे वातावरण पसरले असून, भारताने हा हल्ला आत्मरक्षणासाठी आवश्यक असल्याचे म्हटले आहे.
भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर, इंडिगो एअरलाइन्सने काही शहरांमधील प्रवाशांसाठी Flight Advisory जारी केली आहे.
India strikes: पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर राफेलमधून स्कॅल्प मिसाईलने हल्ला केला. या अत्याधुनिक मिसाईलची वैशिष्ट्ये आणि ताकद जाणून घ्या.
Operation Sindoor: बुधवारी पहाटे १.४४ वाजता सैन्याने 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत दहशतवादी पायाभूत सुविधांना लक्ष्य केल्याची माहिती दिली. भारतावर हल्ल्यांच्या कटात सहभागी असलेल्या ९ ठिकाणांवर सैन्याने अचूक हल्ले केले.
जम्मू-काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर बुधवारी पहाटेपासून भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू-काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळांवर 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत अचूक हल्ले केल्यानंतर जम्मू आणि काश्मिरमधील नियंत्रण रेषेवर तुफान बॉम्बफेक सुरु आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर केलेल्या 'ऑपरेशन सिंदूर' या कारवाईचे विरोधी पक्षनेत्यांनी कौतुक केले आहे.