दहावी-बारावीच्या परीक्षा निकालांमुळे विद्यार्थी तणावात येतात, हे ऐकिवात आहे. मात्र आता स्पर्धेचं आणि अपेक्षांचं ओझं इतकं वाढलं आहे की, चक्क सातव्या इयत्तेच्या निकालाचं ‘टेन्शन’ घेऊन एका १२ वर्षीय मुलीने घर सोडण्याचा निर्णय घेतला.
वडगाव ब्रिज परिसरात आज (३ मे) पहाटेच्या सुमारास सुमारे चार वाजताच्या दरम्यान भीषण अपघात झाला आहे. त्यामुळे परिसरात गोंधळ उडाला होता.
पुण्यातील काही भागांमध्ये वाढत्या तापमानामुळे आणि पाणीपुरवठ्यातील कमतरतेमुळे पाण्याची मागणी वाढली आहे. त्यामुळे, पुणे महानगरपालिकेने ५ मेपासून काही भागात आठवड्यातून एकदा पाणीकपात करण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्यातील बहुतांश भागांत आजपासून (३ मे) चार ते पाच दिवस विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. तर दुसरीकडे राज्यात उन्हाची तिव्रता कमी झालेली नाही.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी WAVES समिटमध्ये विकास आणि रोजगार संधींचा भर दिला आहे. शिक्षण आणि कौशल्य विकासासाठी दोन विद्यापीठांसह सामंजस्य करार झाल्याचेही त्यांनी सांगितले.
मुंबई - वर्ल्ड जिओ सेंटर येथे सुरू झालेल्या वेव्हज् संमेलनाच्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या भारत पॅव्हेलियन, महाराष्ट्र पॅव्हेलियन आणि गेमिंग आर्केडला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट दिली.