महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त ‘आफ्टरनून व्हॉईस’तर्फे १७व्या न्यूजमेकर्स अचिव्हर्स अवॉर्ड्स सोहळ्यात पं. हृदयनाथ मंगेशकर, रामलाल, उदय सामंत, योगेश कदम, अनु अग्रवाल आदींना सन्मानित करण्यात आले.
ज्योतिषाचार्य अतुलशास्त्री भगरे यांनी पुढील ३६ तासांत भारत-पाकिस्तान युद्ध सुरू होण्याची शक्यता वर्तवली आहे. ग्रहमान भारताला अनुकूल असून, पाकिस्तानची आर्थिक आणि राजकीय स्थिती चिंताजनक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी अर्थ विभागाच्या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त करत थेट मुख्यमंत्र्यांच्या दरबारात धाव घेण्याचा इशारा दिला आहे.
दहावी-बारावीच्या परीक्षा निकालांमुळे विद्यार्थी तणावात येतात, हे ऐकिवात आहे. मात्र आता स्पर्धेचं आणि अपेक्षांचं ओझं इतकं वाढलं आहे की, चक्क सातव्या इयत्तेच्या निकालाचं ‘टेन्शन’ घेऊन एका १२ वर्षीय मुलीने घर सोडण्याचा निर्णय घेतला.
वडगाव ब्रिज परिसरात आज (३ मे) पहाटेच्या सुमारास सुमारे चार वाजताच्या दरम्यान भीषण अपघात झाला आहे. त्यामुळे परिसरात गोंधळ उडाला होता.