भारत-पाक संघर्षविरामावर महाराष्ट्रातील नेत्यांची ठाम भूमिका, “देशहितासोबत, शांततेसाठी एकजूट”‘ऑपरेशन सिंदूर’नंतरच्या युद्धबंदीवर शरद पवार, सुप्रिया सुळे, आदित्य ठाकरे आणि रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. या नेत्यांनी लष्कराच्या कारवाईचे कौतुक केले असून, शांततेला प्राधान्य देण्याची भूमिका मांडली आहे.