जम्मू काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्याने हादरलेजम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील दोन पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पुण्यातील जगदाळे आणि गनबोटे कुटुंबातील सदस्यांवर हा हल्ला झाला असून, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी कुटुंबियांना मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.