विजांच्या कडकडाटासह या ९ जिल्ह्यांमध्ये होणार अतिवृष्टी, हवामान खात्याचा इशाराभारत हवामान विभागाने जून १३ नंतर महाराष्ट्रातील काही विभागांमध्ये मान्सून पुन्हा सक्रीय होण्याचे संकेत दिले आहेत. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रासाठी 'रेड अलर्ट' जारी करण्यात आला असून, ठाणे, मुंबई आणि पालघरसाठी 'ऑरेंज अलर्ट' जारी करण्यात आला आहे.