ईशान्य भारताचं अंतर कमी करणं भाजपची मोठी कामगिरी: केंद्रीय गृहमंत्री अमित शाहकेंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटले आहे की, ईशान्य भारताला उर्वरित भारताशी जोडणे हे भाजप सरकारचे सर्वात मोठे यश आहे. 2027 पर्यंत ईशान्येकडील प्रत्येक राजधानी रेल्वे, विमान आणि रस्त्याने जोडली जाईल.