भारताच्या ऑपरेशन सिंदूर अंतर्गत सीमापार दहशतवादी तळांवर केलेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानकडून कोणत्याही लष्करी आक्रमकतेला "जोरदार प्रत्युत्तर" देण्याचा इशारा परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी दिला आहे.
भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर' अंतर्गत केलेल्या अचूक हल्ल्यांमध्ये 100 दहशतवादी ठार झाल्याची माहिती संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सर्वपक्षीय बैठकीत दिली.
भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'नंतर वाढलेल्या सीमा तणावाच्या पार्श्वभूमीवर, BSF ने पंजाबच्या फिरोजपूरमध्ये एका पाकिस्तानी घुसखोराचा खात्मा केला.
मरकज सुभान अल्लाह बहावलपूर: पाकिस्तानातील मरकज सुभान अल्लाह हे जैश-ए-मोहम्मदचे मुख्य केंद्र आहे, जिथे दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिले जाते. पुलवामा हल्ल्यासह अनेक दहशतवादी घटनांमध्ये याचे नाव जोडले गेले आहे.
उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यात गुरुवारी सकाळी एक हेलिकॉप्टर अपघातात पाच पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर इतर एक जण गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान, मृत्युमुखी पडलेल्या पाचपैकी चार पर्यटक मुंबईचे आहेत तर एक प्रवासी आंध्र प्रदेशचा आहे.
Colonel sophia qureshi : कर्नल सोफिया कुरेशी यांचे पती ताजुद्दीन बागेवाडी हे देखील कर्नल म्हणून सेवा बजावत आहेत. पती ताजुद्दीन हे बेळगावी जिल्ह्यातील गोकाक तालुक्यातील कोन्नूर गावाचे रहिवासी आहेत.
भारताने 07 मे ला ऑपरेशन सिंदूर राबवत दहशतवाद्यांच्या 9 ठिकाणांवर हल्ला केला. यानंतर पाकिस्तानने बुधवारी सीमारेषेवर गोळीबार केला. या गोळीबारामध्ये भारतीय सैन्यातील जवान दिनेश कुमार शहीद झाले.
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेवर जोरदार गोळीबारात लान्स नायक दिनेश कुमार शहीद झाले. पुंछ आणि राजौरी सेक्टरमध्ये १५ नागरिक मृत्युमुखी पडले आणि ४३ जखमी झाले. भारतीय सैन्याचा जोरदार प्रतिकार सुरू.
भारताने ऑपरेशन सिंदूरच्या मदतीने पाकिस्तानातील दहशतवादाला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून केंद्र सरकारकडून उच्च स्तरीय बैठका बोलावल्या जात आहेत. याशिवाय सैन्यानेही पत्रकार परिषदेचे आयोजन करत ऑपरेशनबद्दलची महिती दिली. वाचा एशियानेट न्यूजवर आजच्या 8 मे रोजी 2025 च्या देश-विदेशातील ताज्या घडामोडींचा आढावा घ्या.