रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सांगितले की शेतीवरील अर्थसंकल्पीय तरतुदी आणि राजकोषीय सुदृढीकरणाची बांधिलकी, इतर गोष्टींबरोबरच, किंमत स्थैर्यासाठी सकारात्मक आहेत आणि मध्यम कालावधीत चलनवाढीच्या अपेक्षा स्थिर करण्यास मदत करतील.