केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरमध्ये समानता आणि जातीय राजकारणाला नकार देण्यावर भर दिला. व्यक्तीची योग्यता जात, धर्म, भाषा किंवा लिंग यावरून नव्हे, तर गुणवत्तेवरून ठरवली जावी, असे ते म्हणाले.
पुण्यातल्या किन्हाई गावात इंद्रायणी नदीत तीन तरुण बुडाले. NDRF आणि अग्निशमन दलाने त्यांचे मृतदेह बाहेर काढले.
Aditya Thackeray Slams Mahayuti Government: शिवसेना (UBT) नेते आदित्य ठाकरे यांनी राज्याच्या अर्थसंकल्पावरून महायुती सरकारवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी सरकारवर अनेक आरोप केले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आनंद परांजपे यांनी महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पावर भाष्य केले. विरोधकांच्या विकास योजनांमधील कपातीच्या दाव्यांचे खंडन करत, सरकारने विकासाभिमुख अर्थसंकल्प सादर केल्याचे त्यांनी सांगितले.