रत्नागिरीत अवकाळी पावसाचा जोर; मुंबईत तुरळक सरी, राज्यभरात हवामान विभागाचा अलर्टरत्नागिरी जिल्ह्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली असून मुंबईतही तुरळक सरी कोसळल्या आहेत. हवामान विभागाने कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.