चाणक्य नीतीनुसार अपयशानंतर यश मिळवण्याचे प्रभावी मार्ग माहित आहेत का?आचार्य चाणक्यांनी 'चाणक्य नीती' मध्ये अपयश, संयम, आत्मविश्वास, बुद्धिमत्ता, शत्रूचा अभ्यास आणि सतत प्रयत्नांचे महत्त्व विशद केले आहे. चाणक्यांच्या मते, अपयश ही यशाची पहिली पायरी असून संयम आणि धैर्य हे यशाचे गमक आहे.