अक्षय पत्र फाउंडेशन भुकेल्या आणि गरजू लोकांना अन्न पुरवते. या फाउंडेशनद्वारे आतापर्यंत 4 अब्जाहून अधिक लोकांना जेवण देण्यात आले आहे.
लोकसभा निवडणुकीची उत्सुकता आणखी वाढली आहे. एकीकडे निवडणूक प्रचाराची वेळ आली आहे तर दुसरीकडे काँग्रेसला सतत धक्के बसत आहेत. काँग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे.
उद्धव ठाकरे गटाने यांच्या लोकसभेच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून राजू शेट्टी यांना महाविकास आघाडी पाठींबा देईल असे चित्र असताना उद्धव ठाकरे यांनी येथून उमेदवार जाहीर केला आहे.
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांनी आज सोशल मीडिया एक्स वर पोस्ट केली असून त्यामुळे खळबळ उडाली आहे.
दिल्ली सोडण्यापूर्वी पूर्व परवानगीसाठी अटी लादू नयेत, अशी विनंती आपचे खासदार संजय सिंह यांच्या वकिलाने न्यायालयाला केली. ते म्हणाले की, ते राजकीय नेते असून निवडणुकीची वेळ आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे गेल्या काही दिवसांपासून तुरुंगात असून सध्या त्यांचा प्रकृती बाबत डॉक्टरांनी धक्कादायक बाब सांगितली आहे. जाणून घ्या काय म्हणाले डॉक्टर अरविंद केजरीवाल यांच्या तब्बेतीबाबत.
निवडणुकीच्या वेळेला सर्व पक्ष अंतर्गत मतभेद मिटवण्यासाठी प्रयत्न करत असतात. अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात मतभेद मिटवण्यासाठी प्रयत्न केले जाऊ राहिलेत.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) चा 'एक वाहन, एक फास्टॅग' हा नियम सोमवारपासून देशभरात लागू झाला. अनेक वाहनांसाठी एकच फास्टॅग वापरणे किंवा एका वाहनाशी अनेक फास्टॅग जोडण्यापासून रोखणे हा यामागील उद्देश आहे.
जळगावच्या राजकारणात मोठा ट्विस्ट येणार असल्याचे दिसत आहे. सध्याचे येथील खासदार उन्मेष पाटील यांना पक्षाकडून तिकीट नाकारण्यात आलं होते.
आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मिळाला आहे. मंगळवारी न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला. न्यायालयाने ईडीच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले