गुजरातच्या राजकोटमधील एका गेम झोनला भीषण आग लागली आहे. या आगीत आत्तापर्यंत 20 जणांचा मृत्यू झाला आहे. शिवाय मृतांचा आकडा वाढण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.
सध्या उत्तर भारत चांगलाच तापला असून उष्णतेची लाट आली आहे. हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीसह राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात, पंजाब आणि हरियाणामध्ये उष्णतेचा रेड अलर्ट जारी केलाय.
PM Kisan योजनेचा 17 वा हप्ता जूनच्या शेवटच्या किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. पण त्यापूर्वी अनेक शेतकऱ्यांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. तेव्हा हे काम तुम्ही हा हप्ता येण्यापूर्वीच पूर्ण करा.
जून महिन्यामध्ये पाच रविवार येतात. विकली ऑफ असल्यामुळे 5 दिवस बँकेला सुट्टी राहणार आहे. यावेळी सुट्ट्या जोडून येत असल्यामुळे अनेकांनी त्यांच्या सुट्टीचे नियोजन केलेले आहे.
राजस्थानची राजधानी जापूर येथील पंचतारांकित हॉटेलवर पोलिसांनी छापा टाकला. येथे प्रतिष्ठित घरातील मुले आणि मुली लज्जास्पद अवस्थेत सापडली असून यामुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे.
पश्चिम बंगाल येथे परत एकदा हत्या घडली आहे. येथे शेख मैबुल असे हत्या झालेल्या तृणमूल काँग्रेस पक्षाचा होता. ते माजी ग्रामपंचायत सदस्य असून दुचाकीवरून घरी परतत असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला.
Lok Sabha 6 th phase voting: लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात 7 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील 57 जागांसाठी मतदान होणार आहे. यात उत्तर प्रदेश, हरियाणा, झारखंड, बिहार, पश्चिम बंगाल, दिल्ली आणि ओडिसा या 7 राज्यांचा समावेश आहे.
मामाअर्थ कंपनीची संस्थापक गजल अलग हिने स्वतःच्या परिश्रमाच्या बळावर कंपनी सुरु केली. तिला तिच्या वडिलांकडून बिझनेसचा सर्वात पहिला धडा मिळाला होता. त्याबद्दल अधिक जाणून घेऊयात.
सध्या देशभरातील बहुतांश ठिकाणी उन्हाचे तापमान 45 अंशाच्या पार गेले आहेत. अशातच एका जवानाने कडाक्याच्या उन्हात पापड भाजल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. पण आता राजस्थानमधील जवानांची चर्चा होत आहे.
सहाव्या टप्यातील लोकसभा निवडणुका होत असून या टप्यात महत्वाच्या राजकीय व्यक्ती निवडणुकीच्या मैदानात आहेत. यामध्ये मनोज तिवारी आणि बांसुरी स्वराज यांच्याकडून हे निवडणुकीच्या मैदानात आहेत.