आयएमडीकडून बंगालच्या खाडीमध्ये पुन्हा नवे चक्रीवादळ निर्माण होत आहे. या चक्रीवादळाला शक्ती असे नाव देण्यात आले आहे.
मध्य प्रदेशचे मंत्री विजय शाह यांनी कर्नल सोफिया कुरेशी यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राजकीय वादळ निर्माण झाले आहे. शाह यांनी कर्नलला दहशतवाद्यांशी जोडले.
२३ एप्रिल २०२५ रोजी चुकून पाकिस्तान सीमेत गेल्यामुळे पाकिस्तान रेंजर्सने ताब्यात घेतलेल्या बीएसएफ कॉन्स्टेबल पूर्णम कुमार शॉ (पीके शॉ) यांना आज भारतात सुपूर्द करण्यात आले आहे.
न्यायमूर्ती भुषण रामकृष्ण गवई यांनी बुधवारी भारताचे ५२ वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी न्या. गवई यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. ते सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्यानंतर हे पद भूषवणार आहेत.
माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची केंद्रीय लोकसेवा आयोगाचे (UPSC) अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांच्या नियुक्तीला मान्यता दिली आहे
भारत सरकारने दरवर्षी २३ सप्टेंबर रोजी आयुर्वेद दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. हा बदल २३ मार्च रोजीच्या गॅझेट अधिसूचनेद्वारे अधिसूचित करण्यात आला आहे.
मंगळवारी दुपारी बेगळुरूमध्ये जोरदार वारा, गडगडाट, विजा आणि मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले. शहरात अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झाली आणि जनजीवन विस्कळीत झाले. काही भागात गारपीट झाल्याचे वृत्त आहे.
ऑपरेशन सिंदूरच्या यशाचा आनंद देशभरात दिसून येत आहे. मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अगरताला बंकर येथील सैनिकांची भेट घेतली. याशिवाय मुंबईतील सीएसएमटी स्थानकाला तिरंग्याची रोषणाई करण्यात आली. आजच्या ताज्या आणि ठळक बातम्यांचे लाइव्ह अपडेट्स एशियानेट न्यूजवर नक्की वाचा.
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी मंगळवारी कर्तव्य पथावर झालेल्या तिरंगा शौर्य सम्मान यात्रेत भारताची दहशतवादाविरुद्धची भूमिका स्पष्ट केली.