केरळमधील वायनाडमध्ये भूस्खलनामुळे मृतांची संख्या 205 वर पोहोचली असून 200 हून अधिक जण जखमी झाले आहेत. ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांसाठी बचाव पथके प्रयत्न करत आहेत. केरळमध्ये पुरामुळेही मोठे नुकसान झाले आहे.
वायनाडमधील मुंडक्काई आणि चूरलमला येथे झालेल्या भूस्खलनात मृतांची संख्या 205 वर पोहोचली आहे. 144 मृतदेह बाहेर काढण्यात आले असून अद्याप 191 लोक बेपत्ता आहेत. बचाव कार्य वेगाने सुरू असून अनेक जणांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी अर्थमंत्र्यांना पत्र लिहून जीवन, वैद्यकीय विमा योजनांच्या प्रीमियमवर लादण्यात आलेला जीएसटी मागे घेण्याची विनंती केली आहे. त्यांनी म्हटले आहे की विमा प्रीमियमवर जीएसटी लावणे म्हणजे अनिश्चिततेवर कर लावण्यासारखे आहे.
भूस्खलनामुळे मृतांची संख्या 143 वर पोहोचली आहे, अनेक लोक जखमी झाले आहेत आणि अडकले आहेत. घरे, रस्ते, आणि झाडे मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त झाली आहेत; पाण्याचा प्रवाह वाढला आहे.