नवविवाहित जोडप्याने झाडाला गळफास घेऊन केली आत्महत्या; नगरमधील घटनेने खळबळअहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात एका नवविवाहित जोडप्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तीन महिन्यांपूर्वीच लग्न झालेल्या या जोडप्याने असे टोकाचे पाऊल का उचलले, याबाबत कुटुंबीयांसह गावातही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.