भारतातील 5 श्रीमंत शेतकरी, काही करोडपती&काही हेलिकॉप्टरने जातात शेतातभारतातील काही शेतकरी शेतीतून करोडपती झाले आहेत. रामशरण वर्मा, डॉ. राजाराम त्रिपाठी, सचिन काळे, हरीश धनदेव आणि जनार्दन भोईर हे असे काही शेतकरी आहेत ज्यांनी शेतीतून मोठी संपत्ती कमावली आहे.