जैपूर साहित्य उत्सवात सुधा मूर्ती यांनी एआयबद्दल चर्चा केली. एआय तंत्रज्ञानात मदत करत असला तरी भावना समजून घेऊ शकत नाही असं त्या म्हणाल्या. कथा सांगणं हे हृदयातून येतं, एआयमधून नाही असंही त्यांनी सांगितलं.
२०१७ मध्ये केंद्रीय बजेट आणि रेल्वे बजेटचे विलीनीकरण झाले. भारतातील आर्थिक व्यवस्थापन आणि वाहतूक नियोजन सुधारण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले.
अडानी पोर्ट्सचा नफा अपेक्षेपेक्षा कमी राहिल्याने शेअर्समध्ये विक्रीचा ओघ दिसून आला. तिसऱ्या तिमाहीत कंपनीला २५२० कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला, जो मागील वर्षाच्या याच तिमाहीपेक्षा १४% जास्त आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुका जवळ येत असताना अण्णा हजारे यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
३० जानेवारी हा दिवस भारतासाठी केवळ शहीद दिन आणि गांधीजींची पुण्यतिथीच नाही, तर अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार आहे. या दिवशी घडलेल्या घटनांनी इतिहासाचा मार्ग कसा बदलला ते जाणून घेऊया.