राष्ट्रवादीतून बाहेर पडत भाजपचे कमळ हाती घेतलेल्या सूर्यकांता पाटील यांनी दशकभरानंतर घरवापसी केली आहे.
महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात एका 16 वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या वडिलांनी तिच्या मोबाईल फोनवर मेसेजिंग ॲप डाऊनलोड न करण्यास सांगितल्यामुळे आत्महत्या करण्यात आली.
मुंबईत पावसाच्या दोन-चार दिवस जोरदार सरी बरसल्यानंतर कुठल्या रस्त्यांवर खड्डे पडले हे समजू शकते.
Maharashtra Weather News : मुंबईसह राज्यभरात मान्सून सक्रिय होत आहे. पुढील चार दिवस दक्षिण कोकणासह राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
Rain Alert : कोकणात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. यामुळे प्रशासन अलर्ट मोडवर असून एनडीआरएफची टीम तैनात करण्यात आली आहे.
Arif Bhaijaan Passess away : अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलचा मेहुणा आरिफ भाईजान याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
आदित्य ठाकरे यांच्याविरोधात मनसेने पोस्टरबाजी केली आहे. या पोस्टरवर आदित्य ठाकरेंना विधानसभेत पाडण्याचा उल्लेख करण्यात आला आहे. मनसे कार्यकर्ते हर्षल खरात यांनी हे बॅनर लावले आहेत.
लोणावळ्यात असंख्य पर्यटक येत असल्याने अवजड वाहनांमुळे वाहतूककोंडी होते, तसेच या वाहनांमुळे प्राणांतिक अपघात झाले आहेत.
मुंबई, ठाणे, पालघर, भिवंडी, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात जोरदार पावसाची बँटिंग सुरु आहे. पुढील 24 तासांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवला आहे.
Gokhale Bridge Update : मुंबईत पश्चिम उपनगरच्या वाहतूक कोंडीसाठी गोखले पूल महत्त्वपूर्ण आहे. फेब्रुवारी महिन्यातच गोखले पूलाचा एक भाग सुरु करण्यात आल होता. पण पूलामध्ये गॅप असल्याने पुन्हा बंद करण्यात आला.