लोकसभा निवडणुकीत बसला मोठा झटका, मग भाजपने विजयाचा कसा रचला इतिहास?लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर, भाजपाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत जबरदस्त पुनरागमन केले. कल्याणकारी योजना, जमिनीवरील प्रचार आणि ओबीसी समाजाचा पाठिंबा हे भाजपाच्या विजयाची प्रमुख कारणे ठरली.