संजय राऊत यांनी कुणाल कामराला कॅबिनेट मंत्र्यांकडून धमक्या येत असल्याचा दावा केला आहे. त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. कामराला सुरक्षा देण्याची मागणी राऊत यांनी केली आहे.
बीड जिल्ह्यातील कारागृहात वाल्मीक कराड आणि सुदर्शन घुले यांच्यावर हल्ला झाल्याने राजकीय वातावरण तापले आहे. भाजपा आमदार सुरेश धस यांनी गित्ते गँगवर हल्ल्याचा आरोप केला असून, या घटनेमुळे पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.