संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी छत्रपती संभाजीराजे यांनी तीव्र शब्दांत टीका केली आहे. वाल्मिक कराड यांच्या अटकेची मागणी करत त्यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. बीडमधील वाढत्या गुन्हेगारीवरून त्यांनी सरकारवरही निशाणा साधला
महाराष्ट्रातील महायुती सरकारमध्ये मंत्रिमंडळ विस्तारानंतर पालकमंत्रीपदांवरून शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वाद सुरू झाला आहे. मुंबई, कोकण, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रसह अनेक जिल्ह्यांमध्ये पालकमंत्रीपदावरून वाद होत आहेत.
भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी यांना मेंदूत रक्ताच्या गुठल्या झाल्याचे निदान झाले आहे. त्यांना ठाण्याच्या आकृती रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.