Chanakya Niti: या 3 चुका केल्यात, तर पैसा कधीच टिकणार नाही!चाणक्य नीतीनुसार, उत्पन्नापेक्षा जास्त खर्च, पैशाचे प्रदर्शन आणि चुकीच्या ठिकाणी गुंतवणूक ही तीन चूक पैसा टिकवण्यात अडथळा आणतात. खर्चावर नियंत्रण, साधेपणा आणि योग्य गुंतवणूक हे आर्थिक स्थैर्य मिळवण्याचे मार्ग आहेत.