Malayalam English Kannada Telugu Tamil Bangla Hindi Marathi
  • Facebook
  • Twitter
  • whatsapp
  • YT video
  • insta
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • लेटेस्ट न्यूज
  • Home
  • Maharashtra
  • बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटना किती दिवसांमध्ये लिहिली होती?

बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटना किती दिवसांमध्ये लिहिली होती?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटनेचा मसुदा तयार केला, ज्याला २ वर्ष ११ महिने १८ दिवस लागले. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान स्वीकारले आणि २६ जानेवारी १९५० रोजी ते अंमलात आले. 

vivek panmand | Updated : Apr 09 2025, 12:26 PM
1 Min read
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • Google NewsFollow Us
18
बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटना किती दिवसांमध्ये लिहिली होती?
Image Credit : social media

बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटना किती दिवसांमध्ये लिहिली होती?

भारतीय राज्यघटनेचा मसुदा ड्राफ्टिंग कमिटी ने तयार केला होता. ही समिती 29 ऑगस्ट 1947 रोजी स्थापन करण्यात आली होती. समितीचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते

28
भारतीय राज्यघटना कोणी लिहिली होती?
Image Credit : social media

भारतीय राज्यघटना कोणी लिहिली होती?

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते. त्यांची जयंती १४ एप्रिल रोजी साजरी केली जाते. 

Related Articles

RBI ने रेपो दरात कपात, अर्थव्यवस्थेसाठी बूस्टर?
RBI ने रेपो दरात कपात, अर्थव्यवस्थेसाठी बूस्टर?
RBI धोरणापूर्वी निफ्टी, सेन्सेक्स लाल रंगात, ट्रम्प यांच्यामुळे जागतिक बाजारात घसरण
RBI धोरणापूर्वी निफ्टी, सेन्सेक्स लाल रंगात, ट्रम्प यांच्यामुळे जागतिक बाजारात घसरण
38
भारतीय संविधान लिहायला किती वेळ लागला?
Image Credit : social media

भारतीय संविधान लिहायला किती वेळ लागला?

भारतीय संविधान लिहायला २ वर्ष ११ महिने १८ दिवस इतका कालावधी लागला होता. या कालावधीमध्ये विविध देशांच्या संविधानाचा अभ्यास करण्यात आला. 

48
संविधान सभा कधी स्थापन झाली?
Image Credit : social media

संविधान सभा कधी स्थापन झाली?

संविधान सभेची स्थापना ९ डिसेंबर १९४६ रोजी करण्यात आली. यावेळी संविधान सभेचे ३८९ सदस्य होते. 

58
ड्राफ्टिंग कमिटी कधी स्थापन झाली?
Image Credit : social media

ड्राफ्टिंग कमिटी कधी स्थापन झाली?

ड्राफ्टिंग कमिटीची स्थापना २९ ऑगस्ट १९४७ रोजी झाली होती. या कमिटीचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते. 

68
राज्यघटनेचा मसुदा कधी मांडला?
Image Credit : social media

राज्यघटनेचा मसुदा कधी मांडला?

4 नोव्हेंबर 1948 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान सभेपुढे भारतीय राज्यघटनेचा मसुदा मांडला. भारतीय राज्यघटनेचा मसुदा ड्राफ्टिंग कमिटी ने तयार केला होता. 

78
भारतीय संविधान कधी स्वीकारलं?
Image Credit : social media

भारतीय संविधान कधी स्वीकारलं?

भारतीय संविधान 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय संविधान स्वीकारण्यात आलं होत. याच दिवशी "संविधान दिवस" साजरा केला जातो. 

88
भारतीय संविधान कधी अंमलात आलं?
Image Credit : social media

भारतीय संविधान कधी अंमलात आलं?

भारतीय संविधान 26 जानेवारी 1950 रोजी अंमलात आले होते. त्यानंतर भारत हा प्रजासत्ताक देश म्हणून ओळखला जाऊ लागला. 

vivek panmand
About the Author
vivek panmand
विवेक पानमंद हे आशियानेट न्युज मराठी येथे कंटेंट राईटर म्हणून कार्यरत आहेत. ते राजकीय आणि महाराष्ट्रातील घडामोडींचं वार्तांकन करतात. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. विवेक यांनी अर्थसाक्षर. कॉम येथे संपादक, तसेच दैनिक सकाळ येथे उपसंपादक म्हणून काम पाहिलं आहे. Read More...
Recommended Stories
Top Stories